providing new passanger train from diva to vasai via kopar at morning around 9 am.
Complain ID : CCN057481 50
Railway Complaint
Complaint Date: April 29, 2022
- State : Maharashtra
- City : Kalyan-Dombivali
- Address: Khadakpada Kalyan.
प्रति ,
मा .केंद्रीय मंत्री .व कल्याण भिवंडी मतदार संघाचे व आमचे लाडके नेते श्री कपिल मोरेश्वर पाटील साहेब.
Anjur-Dive, P.O. Anjur, Tal. Bhiwandi,
Thane-421302, Maharashtra
विषय :- अतिरिक्त दिवा - वसई पेसेंजर गाडी .सकाळी ९ च्या सुमारास सुरु करणे बाबत .
संधर्भ :-
वरील विषयास अनुसरून आपणास कडविण्यात येतो कि ,
महोदय ,
वरील विषयास अनुसरून मुंबई अंतर्गत कल्याण ते ठाणे दरम्यान कोपर -दिवा स्टेशन आहे .कल्याण डोंबिवली दिवा या भागातून हजारो लोक भिवंडी व वसई येथे कामाला जातात व आपला उदरनिर्वाह करतात .
या लोकांसाठी जाण्या येण्या साठी सर्वात सोईस्कर मार्ग म्हणजे आपली रेल्वे आणि दिवा - वसई पेसेंजर ट्रेन आहे
दिवा डोंबिवली कोपर वरून सकाळी ५.५८ ला वसई ला जाणारी गाडी आहे .त्यानंतर तब्बल ४ तास २० मिनिटाने म्हणजे सकाळी १०.१७ वाजता दुसरी गाडी आहे .
महोदय कामावर जाण्याची वेड सकाळची असून १० पर्यंत कामावर पोहचण्याची वेड असते .पण ते ह्या १०.१७ वाजता सकाळच्या गाडी ने शक्य होत नाही .हि गाडी वेडेवर आली तर ११.१० वाजता वसई ला पोहचते. पण कधी कधी हि गाडी उशिरा असते .मग तर काही विचाराची सोय नाय . आपल्या गंतव्य जागी पोहचणे साठी आणखी १५-२० मिनटे लागतात .त्यामुडे आपली कामे पूर्ण होत नाही .मेहनताना पूर्ण मिडू शकत नाही . अर्ध्या पगारावर उदरनिर्वाह करावं लागतो .तसाच नोकरी करणारा वर्ग हि या गाडीत असतो त्यांना पण रोज बोलणे खावे लागतो . मग उशिरा पर्यंत बसून आपले कामे करावे लागतो .
व त्यामुडे शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागतो .
तसेच लोकल चा विचार केल्यास , कल्याण ते वसई वाया दादर जावे लागते आणि त्यासाठी ३ तास लागतात ते हि मरणाच्या गर्दीत ! त्यामुडे लोकल चा विचार आणखी कठीण आहे .
मागे लॉक डाउन च्या कांडात कल्याण वरून ८ वाजता वसई ला जाणारी पेसेंजर गाडी होती . पण ती लॉक डाउन संपताच बंद करण्यात आली .
महोदय हि जनतेचा रोजी रोटी चा प्रश्न्न आहे .आगोदरच महागाई ने लोकांचे कंबरडे मोडले आहे .त्यावर मुंबई नजीक राहून पण जाणे येणे च्या प्रश्न कडे असे दुर्लक्ष झाले तर लोकांची मराची पाडी आल्याशिवाय राहणार नाही .
त्यामुडे आपणास नम्र विनंती आहे कि आपण सदर विषयी वरिष्ठ पातडीवर योग्य त्या विभागाशी चर्चा करावी व लवकरात लवकर सदर जनतेची मागणी म्हणजेच दिवा - वसई गाडी सकाळी ९ वाजता च्या दरम्यान सुरु करावी हीच नम्र विनंती .... महोदय हा जनतेचा ,रोजगार वर्गाचा , कामगार ,श्रमिक ,नोकरदार अश्या सर्वच वर्गाचा उदर निर्वाह चा /भरणं पोषणाचा / जीवन मरणाचा / जिव्हांड्याचा प्रश्न आहे . त्यामुडे आपण लवकरात लवकर हि मागणी मार्गी लावेल हीच अपेक्षा ......
धन्यवाद .
आपला विश्वासू
कल्याण दिवा वसई प्रवास करणारे आपली जनता .
मा .केंद्रीय मंत्री .व कल्याण भिवंडी मतदार संघाचे व आमचे लाडके नेते श्री कपिल मोरेश्वर पाटील साहेब.
Anjur-Dive, P.O. Anjur, Tal. Bhiwandi,
Thane-421302, Maharashtra
विषय :- अतिरिक्त दिवा - वसई पेसेंजर गाडी .सकाळी ९ च्या सुमारास सुरु करणे बाबत .
संधर्भ :-
वरील विषयास अनुसरून आपणास कडविण्यात येतो कि ,
महोदय ,
वरील विषयास अनुसरून मुंबई अंतर्गत कल्याण ते ठाणे दरम्यान कोपर -दिवा स्टेशन आहे .कल्याण डोंबिवली दिवा या भागातून हजारो लोक भिवंडी व वसई येथे कामाला जातात व आपला उदरनिर्वाह करतात .
या लोकांसाठी जाण्या येण्या साठी सर्वात सोईस्कर मार्ग म्हणजे आपली रेल्वे आणि दिवा - वसई पेसेंजर ट्रेन आहे
दिवा डोंबिवली कोपर वरून सकाळी ५.५८ ला वसई ला जाणारी गाडी आहे .त्यानंतर तब्बल ४ तास २० मिनिटाने म्हणजे सकाळी १०.१७ वाजता दुसरी गाडी आहे .
महोदय कामावर जाण्याची वेड सकाळची असून १० पर्यंत कामावर पोहचण्याची वेड असते .पण ते ह्या १०.१७ वाजता सकाळच्या गाडी ने शक्य होत नाही .हि गाडी वेडेवर आली तर ११.१० वाजता वसई ला पोहचते. पण कधी कधी हि गाडी उशिरा असते .मग तर काही विचाराची सोय नाय . आपल्या गंतव्य जागी पोहचणे साठी आणखी १५-२० मिनटे लागतात .त्यामुडे आपली कामे पूर्ण होत नाही .मेहनताना पूर्ण मिडू शकत नाही . अर्ध्या पगारावर उदरनिर्वाह करावं लागतो .तसाच नोकरी करणारा वर्ग हि या गाडीत असतो त्यांना पण रोज बोलणे खावे लागतो . मग उशिरा पर्यंत बसून आपले कामे करावे लागतो .
व त्यामुडे शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागतो .
तसेच लोकल चा विचार केल्यास , कल्याण ते वसई वाया दादर जावे लागते आणि त्यासाठी ३ तास लागतात ते हि मरणाच्या गर्दीत ! त्यामुडे लोकल चा विचार आणखी कठीण आहे .
मागे लॉक डाउन च्या कांडात कल्याण वरून ८ वाजता वसई ला जाणारी पेसेंजर गाडी होती . पण ती लॉक डाउन संपताच बंद करण्यात आली .
महोदय हि जनतेचा रोजी रोटी चा प्रश्न्न आहे .आगोदरच महागाई ने लोकांचे कंबरडे मोडले आहे .त्यावर मुंबई नजीक राहून पण जाणे येणे च्या प्रश्न कडे असे दुर्लक्ष झाले तर लोकांची मराची पाडी आल्याशिवाय राहणार नाही .
त्यामुडे आपणास नम्र विनंती आहे कि आपण सदर विषयी वरिष्ठ पातडीवर योग्य त्या विभागाशी चर्चा करावी व लवकरात लवकर सदर जनतेची मागणी म्हणजेच दिवा - वसई गाडी सकाळी ९ वाजता च्या दरम्यान सुरु करावी हीच नम्र विनंती .... महोदय हा जनतेचा ,रोजगार वर्गाचा , कामगार ,श्रमिक ,नोकरदार अश्या सर्वच वर्गाचा उदर निर्वाह चा /भरणं पोषणाचा / जीवन मरणाचा / जिव्हांड्याचा प्रश्न आहे . त्यामुडे आपण लवकरात लवकर हि मागणी मार्गी लावेल हीच अपेक्षा ......
धन्यवाद .
आपला विश्वासू
कल्याण दिवा वसई प्रवास करणारे आपली जनता .
Related complaints
-
Regarding Ticket Less Traver in Mumbai local Frist classVinayak Jadhav / Railway Complaint April 17, 2022 / Mumbai / MaharashtraHello sir/mam I Vinayak Jadhav daily Mumbai local train traveller is great full for you Mumbai local services thank you, but the issue of ticket less ... -
Person carring luggage in local compartmentLancy / Railway Complaint March 4, 2022 / Mumbai / MaharashtraMis behaving and even because of him people are not getting to sit they have accomodate entire area with their luggage. In borivali local train in pea... -
Central Line Trains issueShalini Umbratkar / Railway Complaint February 25, 2022 / Badlapur / MaharashtraDear Sir I am shalini umbratkar i stay at Bandlapur Shirgaon and i am working in Kurla BKC. Sir we have a big problem for train timing. in the morning... -
सकाळी 5 ते 6 च्या दरम्यान कल्याण वरून फास्ट लोकल ट्रेन चालू करणेAnonymous / Railway Complaint December 7, 2021 / Kalyan-Dombivali / Maharashtraमा. खासदार साहेब कल्याण करांकडे लक्ष द्या कल्याण वरून सकाळी 5 ते 6 च्या दरम्यान फास्ट लोकल ट्रेन चालू करणे, कसारा वरून फास्ट लोकल ट्रेन बंद केली आहे ख... -
Regarding time schedule of new ac train from Panvel to cstK B Sanel / Railway Complaint November 30, 2021 / Balapur / MaharashtraAt least one ac local must start from Panvel between 0830 to 0915 hrs for office goers.Then it will get attract all the office commuters increase the ... -
I forgot my apple smart watchRukhsar / Railway Complaint July 29, 2021 / Mumbai / MaharashtraI take kalyan slow local from Bhandup station at 11:01 pm i am seating in 1st coach mai Mumbra utri watch seat pr hi bhool gai plzz help mee silver ch...
Complaints
Service issue | Complaint | Query | Feedback | Suggestion | Reply